Posts

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पत्र..।।

                    हे पत्र लिहण्यामागे एक कारण आहे... आता लोक म्हणतील कि,तुला दाभोलकरांचे मारेकरी माहिती आहेत म्हणून तु त्यांना पत्र लिहत आहेस का..?? तर दाभोलकरांवर कोणत्या ...

देशभक्ती...देशप्रेम आणि देशविकास

सर्वप्रथम तर भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्यासाठी बलिदान देणार्या तमाम ज्ञात-अज्ञात शहीद क्रांतिविरांना नमन करतो आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो...आणि तमाम भार...

न्याय...!!

            न्याय...!! असिफा...तुझयावर झालेल्या अत्याचाराबद्दल ऐकल आणि मन एकदम सुन्न झाल, खुप अस्वस्थ वाटायला लागल...तुझ्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल मनात खुप चिड निर्माण झाली आहे ह्या व्यवस्थे बद्दल..म्हणून मनातील चिड आणि आक्रोश व्यक्त करण्यासाठी हे लिहण्याच खटाटोप करत आहे..! देशाच्या न्यायव्यवस्थेवर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत..ते या बलात्कारांच्या घटनांमुळे...त्यातल्यात्यात आपल्या देशामध्ये जात बघुन ठरवतात कि आवाज उठवायचा कि नाही ते..पण आम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाही आणि संविधानावर विश्वास असणारी लोक आहोत म्हणून आम्ही जोपर्यंत तुला न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही न्याय मागत राहु. देशात कुठेही बलात्काराची घटना घडली कि आपण म्हणतो कि, जर ती आपल्याच घरातली एखादी असती तर आपण स्वस्थ बसलो असतो का..! अस आण म्हणत असतो पण, जर आपल्यात मानुसकी असेल तर अत्याचार झालेली स्त्री आपल्या घरातली असण गरजेच...

अब याद ऐ भगता तेरी आती..!!

        23 मार्च 1931 भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील खुप महत्त्वाचा आणि काळा दिवस ठरला. कारण याच दिवशी शहिद-ए-आजम भगतसींग, सुखदेव, राजगुरु या तीन महान क्रांतिकारकांना इंग्रजांन फाशी दिली...पण या तिन क्रांतिकारकां मध्ये सगळ्यात महत्त्वाचे होते भगतसींग कारण ईतक्या कमी वयात प्रचंड शौर्य, निडरपणा, अफाट आणि अचाट विचारशक्ती ती त्यांच्या कडे होती. ज्या गुन्ह्या संदर्भात त्यांना अटक झाली होती त्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा होऊ शकते हे त्यांना पक्क ठाऊक होत तरी देखील त्यांनी माघार घेतली नाही, कारण त्या मागे त्यांच देशावर किती प्रेम होत..देशाला स्वातंत्र्य करण्याची जिद्द होती हे दिसुन येत. आणि ते स्वतःहुन अटक झाले होते कारण त्यामागे त्यांचा वेगळाच डाव होता...आणि तो अत्यंत घातक असा डाव त्यांनी खेळला आणि ते यशस्वी देखील झाले. कारण भगतसींगानी म्हटल होत मेरे मरने के बाद..देश पर मरने वालो का सैलाब आऐगा.  आणि तसच झाल शहीद भगतसींग यांना फाशी देऊन 17-18 वर्षातच भारत स्वातंत्र्य झाला...           शहीद भगतसींग यांच्या...

नेता कसा असावा...नसावा

अनेक दिवसांपासुन ह्या विषयावर लिहायच होत...पण ति वेळ आज आली आहे. कारण काही दिवसांपासुन अशा अनेक घटना घडल्या आहेत कि त्या चळवळीसाठी अंत्यत घातक आहेत...आणि अशा विषयावर बोलण आण...