जीवनात आपल म्हणता येतील अशी माणस कमवा... चळवळ, राजकारण होत राहिली पण या सगळ्यात माणस दुरावतील किंवा दुखावतील या सर्व गोष्टी आपण टाळल्या पाहिजे... किंबहुना आपणा चळवळ, राजकारण...
आपण नेहमीच कोणाला तरी कुठल्या ना कुठल्या गोष्टी वरून समजावत असतो, आणि जर का आपण चळवळीत असु तर मग समजावण किंवा समजून सांगण हा आपला धंदाच बनुन जातो, असो इथ विषय तो नाहीये... मुळ...