Posts

Showing posts from April, 2020

स.. म.. ज

आपण नेहमीच कोणाला तरी कुठल्या ना कुठल्या गोष्टी वरून *समजावत* असतो, आणि जर का आपण चळवळीत असु तर मग *समजावण* किंवा *समजून सांगण* हा आपला धंदाच बनुन जातो, असो इथ विषय तो नाहीये...  मुळात मला हा मुद्दा मांडायचा आहे की, आपल्या दैनंदिन जीवनात *"तुला समजलय का...??"*  *"तुला समजत नाही का...??"* *"मग तु समजावुन सांगायच ना...??"* *"ते मीच समजावुन सांगू शकतो...* अशा वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आपण दिवसभर बोलत असतो, ऐकत असतो... तर कुठली ही गोष्ट परिपूर्ण अर्थाने समजण हे खुप गरजेच असत, आणि जर का त्या गोष्टी बद्दल आपणाला काही माहिती नसेल तर ती योग्य त्या व्यक्ति कडुन समजावून घ्यायची असते...           कारण, जिवनात *"समज"* ही खुप महत्वाची असते, मग ती कुठल्या ही गोष्टीची असो... किंवा आपण अस म्हणूया की पुर्ण जीवनच *"समजे"* वर अवलंबून असत...!!          आणि आपण चळवळीच्या अंगाने विचार केला तर पुर्ण चळवळच यावर आधारलेली आहे, कारण जर तुम्ही *"समजवण्यात"*  कमी पडलात अथवा अपयशी ठरलात तर चळवळीला फारसा अर्थ उरत नाही अस मला वाटत...    ...

#3

सध्याची देशातील परिस्थिती पाहून खुप अस्वस्थ आणि हतबल व्हायला होत...मोदी शाहा या दोन हिटलर प्रवृत्ती च्या हरामखोरांनी देशाला पार वेठीस धरलय...  पण, या दोघांच्या ताकदी समोर आपली ताकद कमी पडतेय हे आपल्याला मान्य करावच लागेल, आता आपण कुठे आणि कशाबाबतीत कमी पडतोय ते आपण स्वतःलाच विचारल पाहिजे... या दोघांसमोर आज कुठलाच विचारवंत व नेता त्याच ताकदीच आंदोलन उभ करण्यात यशस्वी होत नाही? जरी ह्या हुकूमशाही लोकांच अस्तित्व असत्यावर टिकलेल असल तरही तेच असत्य आज आपल्यावर भारी पडत आहे, आपल सत्य हे ते कमी पडतय...ते दाबल जातय, ते मारल जातय.  अशी कठीण प्रसंगात आपण सापडलो आहोत, याविरोधात आपल्याला कशा प्रकारे लढायच आहे हे आता ठरवण्याची वेळ येऊन ठेपली आहे... सत्यावर असत्य भारी पडताना दिसत आहे, कदाचित ते जिंकेल ही आणि त्याची किंमत ही फार भयंकर असेल हे लक्षात घ्या.  वेळ आहे एकजुटीची, वेळ आहे विचार करण्याची, वेळ आहे सत्याची निर्भय पणे कास धरण्याची, वेळ आहे असत्य लोकांना पटवून देण्याची  आणि ही ताकद आपण स्वतः मध्ये निर्माण करत नाही तोपर्यंत बदल निश्चित नाही मित्रांनो.  भविष्याचे पावल ओळखा...

लांड्या

एकेकाळी खुप गाजलेला शब्द... तस ह्या शब्दाला धार्मिकतेची किनार आहे आणि राजकारणी इतिहास सुद्धा...कट्टर हिंदुत्ववादी मंडळींकडून मुस्लीम लोकांना हिणवण्यासाठी हा शब्द वापरला जाई (जातो)...म्हणून ह्या शब्दाला धार्मिक आवरण चढल आहे...खरतर हा मराठी शब्द आहे...याचा वापर अशा पद्धतीने केला गेला हे दुर्दैवी आहे.               तर, माझ्या दृष्टीकोनातून लांड्या हा शब्द, मुस्लिम समाजातील पोषाखावरुन घेण्यात आला असावा... मुस्लिम समाजातील लोक हे पॅन्ट जरा आखुडच घालतात...ती त्यांची धार्मिक बाबा आहे त्याबद्दल आपणाला काही हस्तक्षेप असण वा अडचण असण याला काही अर्थ नाही... पण काही अंध हिंदुत्ववादी लोकांनी याचा राजकीय वापर केला... मग या शब्दावरून चिडवण, हिणवण सर्रास सुरू झाल... खरतर या चिडवण्याला आणि हिणवण्याला काहीच बेस नाही... यामागे निव्वळ द्वेष आणि कुत्सित भाव आहे, असो...           पण, आज जर आपण पाहिल तर आपणाला अस दिसून येईल की अखुड पॅन्ट घालण ही तर आज ची fashion झाली आहे... आणि जवळजवळ सर्वच तरूण मंडळी हे ह्या प्रकारी पॅन्ट घालत आहेत... मुली...

भगता

जलियनवाला बाग हत्याकांड के बाद भगतसींह की जिंदगी पूरी तरह से बदल गई...चारों तरफ लाशों के ढेर... खुन से लाल हुई जमीन को भगत सिंह ने देखा और क्रांतिकारी होने का फैसला कर लिया...  भगत सिंह के प्रेरणा थे कर्तार सिंह सराभा... कर्तार सिंह सराभा को अंग्रेजो ने फांसी दे दी थी तब उनकी उम्र सिर्फ 17 साल थी...   भगत सिंह को पढ़ने का बहुत शौक था, जिस उम्र में जवान बच्चे प्यार के सपनों मे खोए रहते है, जिस उम्र में जवाश बच्चों को प्यार के सिवाय कुछ दिखाई नहीं देता उसी उम्र में भगत सिंह कहते है कि, "अब, आजादी ही मेरी दुल्हन है" भगत सिंह कम उम्र के क्रांतिकारी तो थे ही पर वो उसी उम्र में एक विचारवंत भी थे... उनके विचार बहुत ही प्रगल्भ थे...  भगत सिंह के पास हमेशा एक किताब और एक बंदूक होती थी  ये नौजवान क्रांतिकारी की कलम भी काफी तेज थी, उनके विचारों ने युवकों के मन में आग लगा दी और अंग्रेजो के मन में डर...  "मैं इश्क़ भी लिखना चाहु तो इंनक्लाब लिखा जा रहा है" मतलब वो अपने उद्देश्य के प्रति कितने सजग और एकनिष्ठ थे ये इस बात से स्पष्ट होता है...   जब भगत सिंह का क्...