Posts

Showing posts from May, 2022

"प्रभाव"

भगवान बुद्ध म्हणतात...या जगातील प्रत्येक गोष्ट नश्वर आहे...या जगातील प्रत्येक गोष्टीला अंत आहे...हे जग परिवर्तनीय आहे. "प्रेम" ह्या विषया संबंधी माझी धारणा अशी आहे की, प्रेम देखील नश्वर आहे... ज्या प्रकारे प्रेम निर्माण होत, अगदी त्याच पद्धतीने ते नष्ट देखील होत... निर्माण होण आणि नष्ट होण या प्रक्रिया आहेत, आणि बुद्ध म्हणतात की, घडणार्‍या प्रत्येक क्रियेच्या पाठीमागे कार्यकारणभाव असतो... तसेच या मध्ये, "प्रभाव" हा घटक देखीर महत्त्वाची भूमिका बजावतो...आपल्याला एखाद्या व्यक्तीवर तेंव्हाच प्रेम होत जेंव्हा त्या व्यक्तीचा आपल्यावर "प्रभाव" पडतो... अगदी त्याच प्रकारे हा प्रभाव संपला किंवा नष्ट झाला... किंवा तो नष्ट होण्यास विविध कारणे निर्माण होत गेली की, प्रेम देखील नष्ट होत किंवा कमी होत जात...  अंगुलीमाल हा प्रचंड द्वेषाने उन्मत्त झालेला आणि नरसंहाराचा ज्याच्यावर "प्रभाव" होता त्या अंगुलीमाला वर निःशस्त्र भगवान बुद्धांनी "प्रेमाचा" त्यांच्याकडे असलेल्या करूणामय मनाचा प्रभाव पाडला आणि तो क्रूरकर्मा अंगुलीमाल समोर करुणेने ओतप्रोत भरलेले बु...

"जाणीव"

कुठल्या तरी गोष्टी चा त्रास होत असेल तर त्या गोष्टीतून मुक्त होण्यासाठी किंवा त्या त्रासदायक गोष्टीचा विरोध करण्यासाठी मनाचा निर्धार असण फार गरजेच असत... म्हणूनच तर, बाबासाहेबांनी म्हटल आहे "गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या" यातला "जाणीव" हा शब्द फार महत्त्वाचा वाटतो मला... कारण जाणिवे शिवाया सर्व अशक्यच, जाणिवच नसेल तर प्रत्यक्ष कृती तरी कशी होईल... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सगळे "इझम" सगळे "विचार" हे जाणीवा जागृत करण्यासाठी च तर आहेत...  मानवी मनामध्ये गुलामी (सर्वच) प्रती विरोधाच्या जाणीवा ह्या कोणताच मनुष्य बाहेरून "Install" नाही करू शकत... ती "जाणीव" स्वतःच्या मनामध्ये स्वतःच "Create" करावी लागते...त्यासाठीच तर जगामध्ये पुस्तक लिहली गेली... पुस्तकांमधील "Code" वाचुन मनामध्ये गुलामगिरी विरोधातील "Software" स्वतःच "Create" कराव लागत... ते बाहेरून मिळत नाही...!! -BS

क्रांति

तुम्हारी क्रांति मेरे घर के बाहर छोड़ के आओ, मेरा जिवन मैं जिस हाल में व्यतीत कर रही हू वो तुम्हारे क्रांती की परिभाषा को नहीं समज आएगा, तुम बस बोल सकते हो, तुम बस हमारा जिवन देख सकते हो, तुम बस हमारा जिवन लिख सकते हो, तुम जी नहीं सकते हमारा जिवन, "तुम" और "हम" में फरक है, तुम हमारे लिए काम करते हो जरूर, पर हमारे यहाँ तुम रहते नहीं, तुम रहते हो दुर कही किसी बेहतर जगह, हमारा संघर्ष जिंदगी जिने का है, इसी को लेकर तुम करते हो संघर्ष तुम्हारे मुताबिक, हमारे रोजमर्रा के संघर्ष से हमें रोटी तक नहीं मिलती कभी कभी, हमारा संघर्ष लिख कर तुम्हें PhD यां मिलती है...!! * -Budhisar Shikare *