Posts

"तुम्ही स्वतः"

"कधी स्वतःच्या पाया पडलात का??" जिवन जगण्याच्या या घोडदौडी मध्ये... तुम्ही नशिबाशी अजुन टकरा देत असाल तर ती तुमची जिद्द आहे,  तुम्हाला तुमच Gole Achieve झाल असेल तर त्या यशात सगळ्यात जास्त वाटत तुमचा स्वतःचा आहे... इतर कुठल्या ही व्यक्ती पेक्षा... इतकच काय तर देवापेक्षाही... कारण तुम्ही हारला नाहीत,  हे जगण स्वतःच च तर आहे...आपण स्वतःच स्वतःला कसे काय विसरू शकतो??  जिद्द...उमेद...लढवय्येपण... हे सगळ तर स्वतःमध्ये च तर उमलत, तरी देखील आपण स्वतःला का Thank You म्हणत नाही एकदा ही,  आज तुम्ही कुठे ही असाल, यशस्वी झाले असला किंवा त्या वाटेवर असाल... जर तुमची साथ तुम्हाला नसती तर तुम्ही तिथ पर्यंत गेलाच नसतात, मदत करणारे हात असतात भरपूर...त्या हातानां विसरायच नसत कधीच, खचलेल्या काळात धिर देणारे शब्द देखील असतात खुप... ते ज्या तोंडून आले त्या चेहर्‍यांना विसरायच नसत कधीच, पण ते ऐकुन चालणारे पाय आपले आहेत,  कष्ट करणारे हात आपले आहेत, म्हणून स्वतःलाही विसरायच नसत कधीच...!! -Budhisar Shikare 

cast based India

* "Cast based India" * भारत की सामाजिक रचना जाती पर आधारित है ये बात तो हम सब जानते है... पर "जाती" ये केवल शब्द के स्वरूप में काम नहीं करती... "जाती" की एक व्यवस्था है और उस व्यवस्था के आधार पर बनाए गए नियमों पर यहाँ कहा सामाजिक क्षेत्र काम करता है. केवल उल्लेख (मै इस जाती से हूँ) करने के लिए जाती का प्रयोग यहाँ नही होता...ये कोई ठोस वस्तु नहीं हैं ,जो नदी में हम फेंक आए और वो नष्ट हो... स्वतंत्रपुर्व भारत में मनुस्मृती का कानून था...व्यक्तिगत तौर पर कोई भी चीज के Apply के लिए या उस व्यवस्था की Terms and Conditions को Implement करने के लिए * नियमों के कानून * की  जरूरत होती है... तो इस जाती से संबंधित कानून के मुताबिक भारतीय समाज का विभाजन किया गया... समाज के लोगों का उनके कामों के हिसाब से विभाजन किया गया... पहराव का विभाजन किया गया... Life style (रहन सहन) का विभाजन किया गया... रहने के इलको का विभाजन किया गया... शिक्षा और संपत्ती का विभाजन किया गया... Cast तो यहाँ विभाजन का विषय था ही पर, मनुस्मृती नाम के जुलमी कानुन ने जातीव्यवस्था में Class को भी शा...

"प्रभाव"

भगवान बुद्ध म्हणतात...या जगातील प्रत्येक गोष्ट नश्वर आहे...या जगातील प्रत्येक गोष्टीला अंत आहे...हे जग परिवर्तनीय आहे. "प्रेम" ह्या विषया संबंधी माझी धारणा अशी आहे की, प्रेम देखील नश्वर आहे... ज्या प्रकारे प्रेम निर्माण होत, अगदी त्याच पद्धतीने ते नष्ट देखील होत... निर्माण होण आणि नष्ट होण या प्रक्रिया आहेत, आणि बुद्ध म्हणतात की, घडणार्‍या प्रत्येक क्रियेच्या पाठीमागे कार्यकारणभाव असतो... तसेच या मध्ये, "प्रभाव" हा घटक देखीर महत्त्वाची भूमिका बजावतो...आपल्याला एखाद्या व्यक्तीवर तेंव्हाच प्रेम होत जेंव्हा त्या व्यक्तीचा आपल्यावर "प्रभाव" पडतो... अगदी त्याच प्रकारे हा प्रभाव संपला किंवा नष्ट झाला... किंवा तो नष्ट होण्यास विविध कारणे निर्माण होत गेली की, प्रेम देखील नष्ट होत किंवा कमी होत जात...  अंगुलीमाल हा प्रचंड द्वेषाने उन्मत्त झालेला आणि नरसंहाराचा ज्याच्यावर "प्रभाव" होता त्या अंगुलीमाला वर निःशस्त्र भगवान बुद्धांनी "प्रेमाचा" त्यांच्याकडे असलेल्या करूणामय मनाचा प्रभाव पाडला आणि तो क्रूरकर्मा अंगुलीमाल समोर करुणेने ओतप्रोत भरलेले बु...

"जाणीव"

कुठल्या तरी गोष्टी चा त्रास होत असेल तर त्या गोष्टीतून मुक्त होण्यासाठी किंवा त्या त्रासदायक गोष्टीचा विरोध करण्यासाठी मनाचा निर्धार असण फार गरजेच असत... म्हणूनच तर, बाबासाहेबांनी म्हटल आहे "गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या" यातला "जाणीव" हा शब्द फार महत्त्वाचा वाटतो मला... कारण जाणिवे शिवाया सर्व अशक्यच, जाणिवच नसेल तर प्रत्यक्ष कृती तरी कशी होईल... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सगळे "इझम" सगळे "विचार" हे जाणीवा जागृत करण्यासाठी च तर आहेत...  मानवी मनामध्ये गुलामी (सर्वच) प्रती विरोधाच्या जाणीवा ह्या कोणताच मनुष्य बाहेरून "Install" नाही करू शकत... ती "जाणीव" स्वतःच्या मनामध्ये स्वतःच "Create" करावी लागते...त्यासाठीच तर जगामध्ये पुस्तक लिहली गेली... पुस्तकांमधील "Code" वाचुन मनामध्ये गुलामगिरी विरोधातील "Software" स्वतःच "Create" कराव लागत... ते बाहेरून मिळत नाही...!! -BS

क्रांति

तुम्हारी क्रांति मेरे घर के बाहर छोड़ के आओ, मेरा जिवन मैं जिस हाल में व्यतीत कर रही हू वो तुम्हारे क्रांती की परिभाषा को नहीं समज आएगा, तुम बस बोल सकते हो, तुम बस हमारा जिवन देख सकते हो, तुम बस हमारा जिवन लिख सकते हो, तुम जी नहीं सकते हमारा जिवन, "तुम" और "हम" में फरक है, तुम हमारे लिए काम करते हो जरूर, पर हमारे यहाँ तुम रहते नहीं, तुम रहते हो दुर कही किसी बेहतर जगह, हमारा संघर्ष जिंदगी जिने का है, इसी को लेकर तुम करते हो संघर्ष तुम्हारे मुताबिक, हमारे रोजमर्रा के संघर्ष से हमें रोटी तक नहीं मिलती कभी कभी, हमारा संघर्ष लिख कर तुम्हें PhD यां मिलती है...!! * -Budhisar Shikare *

बुद्ध दृष्टी - 2

"अंगुलीमाल" हा भयंकर क्रूरकर्मा होता...लोकांची हत्या करून त्यांची बोटे छाटून तो त्या बोटांची माळ बनवत असे... प्रचंड दहशत या अंगुलीमाल ची पसरली होती... पण जेंव्हा या बद्दल बुद्धांना जेंव्हा समजल तेंव्हा बुद्ध लगेच त्याच्या कडे जाणण्यासाठी निघाले... त्याची बुद्धांना दया आली म्हणून बुद्ध त्याच्या दिशेने गेले... बुद्धांना पाहताच तो त्यांच्या दिशेने धावत गेला आणि शस्त्र उगारले पण, बुद्धांच्या जवळ जाताच त्यांच्या चेहर्‍यावरील मैत्री आणि करूणामय भाव पाहुन तो शांत झाला... बुद्धांनी त्याला उपदेश केला आणि त्या क्रूरकर्मा अंगुलीमाला ने शस्त्र खाली टाकले आणि तथागत बुद्धांना शरण गेला...  शेकडो लोकांची हत्या करणारा हा व्यक्ती तरी देखील बुद्धांनी त्याला माफ केल आणि त्याला उपदेश केला... आणि त्याला भिख्खू संघात देखील घेतल... याच कारण अस की, मुळातच त्या अंगुलीमाच्या मनामध्ये कुठे तरी करूणे चे बिज होतेच... खरंतर आपल्या सर्वांमध्ये उपजत करूणा आणि मैत्रीभाव असतोच... पण त्याचा शोध आपण कधी घेतलेलाच नसतो...म्हणूनच तर वाईट मार्ग आपण स्विकारत असतो... तुम्ही बघा प्रत्येक व्यसनी व्यक्ती कुठल्या ना कुठल्...

बुद्ध दृष्टी

* बुद्ध दृष्टी * सुखाच्या शोधासाठी मनुष्य आजन्म कष्ट उपसतो... धनसंचय करण्याकरिता तो अमाप कष्ट करतो...या सर्व कष्टाच उद्दिष्ट एकच असत ते म्हणजे "सुख मिळवणे"... आयुष्यभर आपल्याला क्षणिक सुख वारंवार मिळत असतात... पण प्रश्न आहे तो मनाच्या आत्मिक सुखाचा? जोपर्यंत मनाचे आत्मिक सुख मिळत नाही तो पर्यंत क्षणिक सुख हे निर्थक आहे... म्हणूनच तर त्याला क्षणिक म्हटल गेलय. दुःख हे आपल्या सोबतच जन्म घेत असत, "दुःख ही परग्रहावरील वस्तू नाही ती आपल्या मनातील एक भावना आहे, एक अवस्था आहे." राजघराण्यात जन्म झाला तरी देखील मिळत असलेली राजगादी त्यागून... संसारचा त्याग करुन... धनसंपत्ती चा त्याग करून तु दुखाःच मुळ शोधण्यासाठी गेलास. पैसा जवळ असेल तर हव ते सुख मी विकत घेईन...हा आमचा भ्रम तु सुरवातीलाच तोडुन टाकलास. मुळातच पैसा ही शौक पुर्ण करण्याची वस्तू आहे आत्मिक सुख देण्याची नव्हे. समस्त मानव जात "सुख" मिळवण्यासाठी ज्या गोष्टी मिळवते, ज्या गोष्टींकडे आयुष्यभर धावत असते त्याच गोष्टींकडे पाठ करूश तु "प्रवाहाच्या विरोधातला" हा प्रवास सुरू केलास. बोधी प्राप्त झाल्यान...